भाषावार राज्य पुनर्रचनेच्या प्रक्रिया टप्पे - 1) एस. के. धर आ | MPSC Mantra
भाषावार राज्य पुनर्रचनेच्या प्रक्रिया टप्पे -
1) एस. के. धर आयोग, १९४८
कुणी स्थापन केला -भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष
राज्य पुनर्रचनेबाबत शिफारस करण्यासाठी
आयोग अध्यक्ष -एस. के. धर (अलाहाबाद) उच्च न्यायालयातील न्यायाधीश)
अहवाल - डिसेंबर 1948
• राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा, भाषा किंवा संस्कृती नव्हे.
• मात्र या आयोगाने आंध्रप्रदेशाची निर्मिती भाषिक आधारावर करण्यास अनुकूलता दर्शविली.
2) जे.व्ही.पी. समिती, १९४९-
कुणी स्थापन केला - काँग्रेस पक्ष
जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल व पट्टाभी सितारामय्या (जे.व्ही.पी.) यांचा समावेश होता.
या समितीनेही भाषिक प्रांतावर रचनेस अनुकूलता दर्शवली नाही.
3) राज्य पुनर्रचना आयोग- डिसेंबर 1953
कुणी स्थापन केला - भारत सरकार
अध्यक्ष- फजल अली
सदस्य- के. एम. पण्णीकर व हृदयनाथ कुंझरू
अयोगास पाक आयोग म्हणतात.
(PAK = Panikkar K.M.. Ali Fazl, Kunzru H.N.)
•अहवाल-सप्टेंबर 1955
आयोगाने भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्याच्या तत्त्वास अनुकूलता.
'एक राज्य-एक भाषा' या तत्व-अस्विकार
राज्य पुनर्रचना कायदा संमत- ऑगस्ट 1955
अंमलबजावणी -1 नोव्हेंबर, 1956
14 राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण
Join @MpscMantra