Get Mystery Box with random crypto!

JVP प्रशासनाच्या आधारावर राज्य बनवावे. JVP च्या अहवालाच्या मो | MPSC Polity

JVP प्रशासनाच्या आधारावर राज्य बनवावे.

JVP च्या अहवालाच्या मोठया प्रमाणात विरोध झाला. मद्रास प्रांतातुन तेलगू भाषिकांचा एक राज्य बनावा या करीता“ पोट्टीश्रीरामलु ” यांनी उपोषण सुरु केले. 56 दिवसानंतर त्यांची मृत्यु झाली. यामुळे हे आंदोलन तीव्र झाले. यानुसार 29 December 1952 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी तेलगू भाषिकांचा एक वेगळा प्रदेश आंध्रप्रदेश निर्माण करण्याची घोषणा केलि. यानुसार 1 October 1953 रोजी भाषेवर अधारित पाहिले राज्य आंध्र प्रदेश हे बनले.

संविधान सभेचा सदस्य होता धर 1956 मध्ये फजल आली आयोग राज्य भाषेच्या आधारावर बनवण्यात यावे यासाठी बनवण्यात आले.

आणि या अनुसार इतर राज्यांनेही भाषेच्या आधारावर राज्याची मागणी करण्यास सुरुवात केली. या करिता 22 December 1953 मध्ये भाषेवर राज्य बनवण्याकरिता राज्यपुनर्गठ आयोग बनवण्यात आला त्याचे अध्यक्ष फजल अली हे होते.

अध्यक्षासहित हृदयनाथ कुंजरू व इतिहासकार K. M. पाननीकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या आयोगाचे A, B, C, D, स्वरूपाचे राज्य विभाजित करून 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करावे अशी शिफारस केली या आधारावर राज्यपुनर्गठन अधिनियम 1956 पारित करण्यात आला आणि त्यानुसार भारत सरकारने 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले.